पहिल्या दिवशी 45 वर्षांवरील 3,957 जणांना लसीकरण

0

रत्नागिरी : 1 एप्रिल 2021 या दिवसापासून देशभरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यास प्रारंभ झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यादिवशी 45 वयोगटावरील 3 हजार 957 नागरिकांना यादिवशी लसीकरणाचा लाभ देण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here