रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरकारकडून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आलेल्या पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांनी फुलून जाणारा गणपतीपुळेचा समुद्रकिनारा सुनासुना झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 07-Apr-21