रत्नागिरी : आता ग्रामपंचायत सदस्य तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले तर त्यांच्या पदावर ‘संक्रांत’ येणार आहे. शासनानेच याबाबतचा आदेश काढला आहे. दरम्यान, यामुळे आता त्यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत पदाधिकारी, चांगलेच दक्ष राहावे लागणार आहे. प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व त्यांचे कुटुंबीय यांचे किरकोळ जरी अतिक्रमण असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पद रिक्त करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने या आदेशानुसार जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:09 PM 12-Apr-21