बारामती : खतांच्या किमती वाढायला केंद्र सरकार जबाबदार आहे. स्फुरद आणि पालाशच्या किमती वाढल्याने युरियाकडे वळू नये. केंद्र सरकारला आमचं आवाहन आहे की खतांच्या किमती कमी कराव्यात. शेतकऱ्यांनी इतर प्रकारची खते वापरावी, असे आवाहन शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:31 PM 15-May-21