मुजफ्फरनगर : विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण केल्याने लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करू लागले आणि घाबरले, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांच्या दौऱ्यावेळी सोमवारी ते मुजफ्फरनगर येथे बोलत होते. साथीच्या आजारात लोकांना धीर देण्याची गरज असताना विरोधी पक्ष मात्र लोकांना घाबरवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 18-May-21