वर्धा : राम मंदिराच्या मुद्यावरून सेना भवनासमोर झालेल्या गदारोळ वर शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी भाजपाला उत्तर देऊ असं वक्तव्य केले होते. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. उत्तर देण्याची वाट कसली बघताय. भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही. मंत्र्यांना अश्या पद्धतीने बोलावं लागत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, याच आत्मपरीक्षण शिवसेनेनं करावं, असा सल्ला शेलार यांनी दिला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:44 PM 18-Jun-21