जामनेर : वसंतराव नाईक महामंडळास एक हजार कोटी रुपये देण्याची शासनाने केलेली घोषणा पूर्ण होऊ शकली नाही, इतर समाजास, महामंडळांना शासन निधी देते, मात्र गोरबंजारा समाजावरचा अन्याय का? आरक्षणाबाबतही समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप माजी वनमंत्री आमदार संजय राठोड यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 19-Jul-21