रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 18 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात 24 तासात 22 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 107 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.58 टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.13 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 111 तर संस्थात्मक विलगीकरणात 114 रुग्ण उपचार घेत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:56 PM 23-Oct-21
