देवरूख : कर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे, या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. देवघर गावासाठीही हा मार्ग फायदेशीर आहे. त्यामुळे याचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 26-Oct-21
