रत्नागिरी : गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोना काळात प्रामाणिकपणे सेवा देऊनही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत असल्याने बुधवारी २७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील कामगार संघटना सहभागी होणार असून यामुळे एसटीचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 27-Oct-21
