रत्नागिरी : चिपळूण, राजापूर शहरांत पूररेषा निश्चित करताना स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. याबाबत लवकरच राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 30-Oct-21
