रत्नागिरी : हवामान विभागाच्या सुचनेनुसार रत्नागिरी, खेड तालुक्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला, तर दापोली, मंडणगडात ढगाळ वातावरण होते तर चिपळूण, संगमेश्वरसह लांजा-राजापूरात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मंगळवारी सायंकाळी एक तास पडलेल्या पावसाने रत्नागिरीकरांची तारांबळ उडाली होती. तसेच सततच्या पावसाने आंबा मोहोराचे नुकसान होणार असून फवारणीचा खर्चही वाढणार आहे. सततच्या पावसाने आंबा पीक धोक्यात येण्याची चिन्ह आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:28 PM 17-Nov-21