रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे म्हामूरवाडी ग्रामस्थांच्या पाणी समस्यांबाबत बैठक घेतली व यावेळी येथील ग्रामस्थांची चर्चा केली व समस्या जाणून घेतली.
ना. उदय सामंत म्हणाले पाण्यापासून कोणीही वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी. म्हामूरवाडी साठी वेगळी पाणीपुरवठा योजना करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संबधित अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष जावून पाहणी करावी व आढवा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, राहूल पंडीत आदि मान्यवंर, संबधित विभागाचे अधिकारी आणि म्हामूरवाडी व साखरतर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 31-Jan-22