आगामी निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घ्याव्यात : चंद्रशेखर बावनकुळे

0

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे राज्यसरकारने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू योग्यरीत्या मांडायला हवी. लवकरच हे प्रकरण अंतिम होईल अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे ओबीसींना न्याय मिळेल. तसेच निवडणूक आयोगाने आगामी निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्यणानुसार घ्याव्यात अशी मागणी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:59 PM 08-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here