➡ रत्नागिरी : शिळ धरणातून साळवी स्टॉप येथे येणाऱ्या जलवाहिनीत बिघाड झाल्याने उद्या रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून ती पूर्ववत झाल्यावर नियमित पाणीपुरवठा होऊ शकेल अशी माहिती देण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
08:20 PM 01/Mar/22