कोरोनाच्या धास्तीला न डगमगता जिल्हाभरात उत्साहात होळी साजरी

0

रत्नागिरी: सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या दहशतीच्या सावटानंतरही जिल्हाभरात होलिकोत्सव, धुळवड मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. जिल्हाभरात होलिकोत्सवानंतर आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यावर रंगाची उधळण करीत नागरिकांनी धुळवड साजरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here