रत्नागिरी : रत्नागिरीत गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दुपारी काही भागात हलका पाऊस झाला. परंतु, दिवसभर पावसाळी वातावरण होते.
किनारपट्टी भागात हलके वारेही वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांबरोबरच आंबा बागायतदार धास्तावलेले होते. पावसामध्ये आंबा सापडून होणारे नुकसान टाळण्यासाठी काढणीला वेग आला होता. आंबा काढण्याचे नियोजन करताना बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 12-May-22