जनता कर्फ्यूदरम्यान थाळी, घंटा आणि शंखनाद केला, तो व्हायरस पळवण्यासाठी नव्हता; तर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता होती. घंटानाद, शंखनाद आणि टाळ्या, थाळ्या वाजवून व्हायरस गेला असं होत नाही, असं टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली.