मुंबई : सध्याच्या घडीला मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाचा हा वाढता विळखा पाहता देशासाठी व राज्यासाठी चिंताजनक बाब ठरत आहे. कोरोना व्हायरसचा मुंबईत आणखी एक बळी गेला आहे. ६३ वर्षीय महिलेचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला कोरोनामुळे हा राज्यातील पाचवा बळी ठरला आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२५ वर गेली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:24 PM 26-Mar-20