➡ शिवसेना बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र
पत्रातून व्यक्त केल्या बंडखोरीच्या भावना
मातोश्री आणि वर्षांवरील बडव्यांनमुळे ही परिस्थिती ओढवल्याचा केला खुलासा
गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळच दिला नसल्याचा केला खुलासा
उध्दव ठाकरे यांचे बडवे तासन तास गेटवरून थांबवून ठेवत असल्याचा केला खुलासा
आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्याला जाण्यापासून रोखल्याचाही केला उल्लेख
काँग्रेस राष्ट्रवादीला मुख्यमंत्री निधी द्यायचे मात्र सेना आमदारांना निधी देत नसल्याचा केला उल्लेख
याच काळात एकनाथ शिंदे यांनी कसं आमदारांना सांभाळलं याचाही उल्लेख
कालच्या भाषणात आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नसल्याचा केला खुलासा
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 23-Jun-22
