Breaking: रत्नागिरीला पावसाचा ‘रेड अलर्ट’

0

मुंबई : राज्यात सध्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याने रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत 5, 7 आणि 8 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाटी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:50 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here