रत्नागिरी : कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाढत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 06-Jul-22