➡️ रत्नागिरी : राज्यातील राजकारणात उलतापालथ झाल्यावर उद्या प्रथमच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उद्या पाली येथे मतदार संघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा आ. सामंत घेणार आहेत. याचदरम्यान दुपारी ३.३० ला बीजेपीचे माजी मंत्री आशिष शेलार हे बीजेपी पदाधिकार्यांसोबत आ. सामंत यांची पाली येथे सदिच्छा भेट घेणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
20:28 14-07-2022