रत्नागिरी : अत्यावश्यक सेवांतर्गत वाहतुक करणारे वाहनचालक यांनी अशी माल वाहतुक करीत असताना त्यांचे वाहनातून कोणत्याही प्रकारची अवैध प्रवासी वाहतुक करु नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. प्रविण मुंढे यांनी आवाहन केलेले आहे. अशा प्रकारे कोणी प्रवासी वाहतुक करताना आढळून आल्यास त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉ. मुंढे यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:12 AM 01-Apr-20