‘रनप’ची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम सोमवारपासून

0

रत्नागिरी : थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेचे पथक सोमवारपासून कार्यरत होत आहे.

मागील आठवड्यात घरपट्टी, पाणीपट्टी, मागणी बिले घरोघरी देण्यात आली. तब्बल सुमारे ४ कोटी रुपयांची थकीत बिल वसुलीसाठी जुलैमध्ये अचानक मोहीम राबवली जात आहे. बिले भरून रत्नागिरी नगर परिषदेला सहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
7:29 PM 23-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here