उत्तम रोगप्रतिकारक शक्तीमुळे भारतीय कोरोनाला नक्कीच हरवू शकतात : डब्लूएचओ

0

भारत हा उष्ण प्रदेशातील देश आहे तसेच येथील लोकांची रोगप्रतिकारकशक्ती अधिक आहे. त्यामुळेच भारतीय लोक कोरोनाला नक्कीच हरवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं डब्लूएचओचे विशेष अधिकारी डॉ. डेव्हिड नबारो यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी भारताकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. या संकटाशी दोन हात करण्याची क्षमता भारताकडे आहे. असं डॉ. नबारो यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:33 PM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here