आपलं सरकार आलं की कस खुलं खुलं वाटतंय : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : राज्यात दहीहंडी उत्सवाला राजकीय नेते ठिकठिकाणी हजेरी लावत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेकी ठिकाणी हजेरी लावली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, की आपलं सरकार आलं की कस खुलं खुलं वाटतंय. आता गोविंदा जोरात, गणपती जोरात, आणि नवरात्रीही जोरात असेही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे तुम्ही केवळ गोविंदा नाही तर खेळाडूही आहात. दहीहंडी हा साहसी खेळ असल्याचेही ते म्हणाले दहीहंडीतील लोण्याप्रमाणे विकासाचे काम लोकांपर्यंत पोहचवणार आहे. हे तुमच आमच गरीबांच सरकार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 19/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here