रत्नागिरी जिल्हयात जीवनावश्यक वस्तुंची टंचाई नाही By admin - 8 April 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये वस्तू व सेवा यांच्या पुरवठयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हयात जीवनावश्यक वस्तुंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा व औषधी दुकानातून याच्या पुरवठयाची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहे. Share this:TwitterFacebook