कोरोनासाठी लागणाऱ्या निधीवरून सामना अग्रलेखाद्वारे पंतप्रधानांवर शरसंधान

0

कोरोनाचे युद्ध जनताच लढणार आहे व जनताच त्यात मरणार आहे. सरकारने आता खासदारांचे वेतन, भत्ते यांमध्ये कपात केली हे ठीक आहे, पण परदेशातील काळा पैसा यानिमित्ताने थोडा फार परत आला तरी बरे होईल. मुंबईसारखे शहर केंद्र सरकारला अडीच लाख कोटी रुपये देते. त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला परत मिळावेत. म्हणजे, मोदींच्या खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्री ठाकरे यांनाही कोरोनाचे युद्ध लढता येईल, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here