रत्नागिरी : जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदेगटावर हल्लाबोल केलाय. शिंदेगटाने पैसे घेऊन भाजपशी युती केली, असा आरोप वारंवार केला जातो.
आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख केलाय. आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान झालेल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 16/Sep/2022