“सध्याच्या सगळ्या घटनांमागे भाजपचा हात आणि षडयंत्र” : आमदार राजन साळवी

0

रत्नागिरी : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरचा संघर्ष सगळ्यांसमोर आहे. या सगळ्या संघर्षाला भाजप जबाबदार आहे. हे सगळं षडयंत्र भाजपचंच आहे, असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

आम्हाला मशाली हे चिन्ह मिळालं आहे. मशालीचा अर्थ अंधारातून प्रकाशाकडे जाणं असा आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना जोरात घोडदौड करेल, असंही साळवी म्हणालेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 11/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here