मुंबई : सरकारच्या बाबतीत मी सुरुवातीला देखील सांगितले होते, परत मी आज देखील सांगत आहे की, जोपर्यंत 145 सदस्यांचा आकडा एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आहे, तोपर्यंत हे सरकार चालेल.
ज्या दिवशी 145 चा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार पडेल असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 04/Nov/2022