राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरा हजारांवर

मुंबई : राज्यात मंगळवारी ८४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्येने १५,५२५ चा आकडा गाठला आहे. तर दिवसभरात ३४ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ६१७ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या कठीण समयी दिलासाजनक बाब म्हणजे, राज्यात दिवसभरात ३५४ तर आतापर्यंत २,८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:25 AM 06-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here