रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने मानवी हक्क दिन साजरा केला जातो. यावेळी अॅड. आशिष बर्वे यांनी मानवी हक्क दिन का साजरा केला जातो, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये याबाबत माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 12-12-2022