देशभरातील घडामोडी देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० हजारांच्या वर By रत्नागिरी खबरदार - 7 May 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० हजारांच्या वर जावून ती संख्या तब्बल ५२,९५२ इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण १,७८३ जण कोरोनाला बळी पडले आहेत. Share this:TwitterFacebook