देशभरातील घडामोडी चिंताजनक ! देशातील कोरोनाबाधितांनी ओलांडला ७० हजारांचा टप्पा By रत्नागिरी खबरदार - 12 May 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून एकूण कोरोना ग्रस्तांचा आकडा ७० हजारांच्या वर जावून तो ७०,७५६ झाला आहे. तर आत्तापर्यंत २२,४५५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण २२९३ जण कोरोनाचे बळी झाले आहेत. Share this:TwitterFacebook