नाशिक : खासदार संजय राऊत यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलंय. महाविकास आघडीचं सरकार येऊ नये. म्हणून पहाटे शपथ घेतली होती.
पण पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली. पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना माहिती होते की नाही मला माहित नाही. पण कोंडी फुटायला शपथविधीने मदत झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी कोडी फुटायला मदत केली, असं संजय राऊत म्हणालेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 22-02-2023