रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली असून दरातही घसरण झाल्याने काजू बागायतदार मेटाकुटीला आला आहे.
सुरुवातीला काजुला १३८ रु. प्रति किलो दर होता. आता हा दर ११० रुपये किलो पर्यंत घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 01-04-2023
