मुंबई : राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 10-04-2023