नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत नवीन ६३८७ रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णांची संख्या १,५१,७६७ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत १७० जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ४३३७ झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:41 AM 27-May-20