जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या 90 हजारांजवळ

रत्नागिरी : मुंबईसह पुण्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या 90 हजारांच्या आसपास पोचली आहे. जिल्ह्यात 89 हजार 198 जण होम क्वारंटाईन तर 203 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:02 AM 29-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here