*मुंबई :* राज्यातील सत्तासंघर्षाचा फैसला सुप्रीम कोर्टात लागणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तर निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास सत्ताधारी आमदार व्यक्त करत आहेत. राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून निकालामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आता पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
10:57 11-05-2023
