मुंबई : महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. 11.40 मिनिटांनी महाराष्ट्रातील राजकीय पेचावर निकाल येणार आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलंय. आमची बाजू सत्याची आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. विजय आमचाच असेल, असं अब्दुल सत्तार म्हणालेत. निकाल आमच्याच बाजून लागणार आहे. त्यामुळे मला टेन्शन नाही. मी बिरयानी खायला हैद्राबादला चाललोय, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
11:04 11-05-2023
