चंद्रचूड म्हणाले की सामान्य न्यायालयीन प्रक्रिया सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. त्यामुळे घटनापीठ सकाळी 11.30 वाजता निकाल सुनावणार आहे. दिल्ली सरकार विरुद्ध एलजी खटल्यात पहिला निकाल लागणार आहे. शिवसेना खटल्याचा निकाल त्या नंतर येईल.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
11:38 11-05-2023
