रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. निवळी परिसरातील पर्यायी मार्गाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत आहे.
पाठदुखीच्या त्रासाने येथील वाहनचालक त्रस्त झाले आहेत. निवळी तिठा ते निवळीतील पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून महामार्गाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 13-05-2023