रत्नागिरी : जिल्ह्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 1 लाख 10 हजार 20 इतकी आहे. तर सध्या जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या 78 हजार 92 इतकी आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 173 आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:32 PM 02-Jun-20