मिऱ्या समुद्रात जहाज भरकटले

रत्नागिरी : रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. याच दरम्यान मिऱ्या समुद्रात नर्मदा सिमेटचे जहाज भरकटले आहे. जहाजाचा नांगर तुटल्याने जहाज भरकटल्याची माहिती समोर आली आहे. जहाजाला समुद्र किनाऱ्याजवळ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:21 AM 03-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here