रत्नागिरी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. या आदेशाची रनप प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करत शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपयांचा दंड आकारत आतापर्यंत 66 जणांवर कारवाई करण्यात आली असून 33 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:20 PM 04-Jun-20