१०० कोटींची तोकडी मदत; राज्य सरकारवर फडणवीसांची टीका

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडीवर टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्याचं जे नुकसान झालं त्याकरिता जाहीर केलेली १०० कोटींची मदत ही तोकडी आहे. नुकसान प्रचंड मोठं आहे, तेव्हा आणखी मदत करणे आवश्यक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:22 PM 06-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here