दिलासादायक : आज दिवसभरात ३० रुग्णांना डिस्चार्ज; एकाही पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद नाही

रत्नागिरी : जिल्ह्यात आज दिवसभरात ३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १५९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज प्राप्त झालेले ४३ अहवाल निगेटिव्ह आले असून आज नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत एकूण ३४३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत त्यापैकी तर १३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १७१ आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:16 PM 06-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here